बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; राज्यावर काय होणार परिणाम?
मुख्य प्रभाव छत्तीसगड, तेलंगणावर; महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, सांगली, सोलापूरमध्ये केवळ हलक्या सरींची शक्यता. पुणे: राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच, हवामान अभ्यासकांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या प्रणालीमुळे राज्यात मोठ्या पावसाचा धोका नसला तरी, काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ परिणाम दिसू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. राज्याच्या सीमावर्ती भागांवर … Read more








